पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ५ एप्रिलला देशभरात साजऱ्या करण्यात आलेल्या
दीपप्रज्वलनाच्या उत्सवावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. मोदीच्या या
उपयोजनामुळे सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली अनेक लोक काळोख्यात रस्त्यावर नाचत होते.
पंतप्रधान काय म्हणतात हे समजून न घेता जनता मनमानी करते. त्यास युद्ध म्हणता
येणार नाही. हा सरळ सरळ आत्मघात आहे. पंतप्रधानांना जे सांगायचे आहे त्याचा विपरीत
अर्थ काढून लोक आपली सोय पाहत आहेत. एकूण पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाही
Subscribe Youtube Channel
Subscribe Youtube Channel
5 एप्रिलला रस्त्यावर झालेल्या गर्दीच्या दाखला देत शिवसेने नियम फक्त फक्त मरकज
वालेच मोडत नाहीत तर मारकजवाल्यांवर कोरोनाच खापर फोडणारे तरी शिस्तीने कोणते दिवे
पाजळत आहे असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे