औरंगाबाद, कन्नड, करंजखेड : पावसामुळे करंजखेड आणि परिसरात पिकांचे भारी नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचले आहे, व मक्कांचे भारी नुकसान झाले आहे. अतिवृष्टि परीस्थिती निर्माण झाली आहे. व कपाशीचाही नुकसान झाले आहे.
सरकारने सरसकट पिकांची भरपाई दयावी अशी मांगनी करंजखेड व परिसरातील नागरिक करत आहे.