वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडलेले जेष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी नविन राजकीय पक्षाची घोषणा केलीय, आणि पक्षाचा नाव महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी अस ठेवला आहे .डावी अघाड़ी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी हा पक्ष हातमिळवणी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे , वंचित मुळे भाजप आणि शिवसेनेचाच फायदा झाला असा आरोप ही त्यांनी केला आहे. लक्षण माने यांनी बंडखोरी करत नविन पक्ष स्थापन केला आहे , तरी त्यांना नवीन पक्षाचा किती फयदा होईल हे निवडणुक झाल्यावर कळेलच
.
एमआयएमला सोबत घेउन वंचित ने औरंगाबाद मधे यश संपादन केले आहे .विधान सभेत काय समीकरण होतील हे बघन्यासारखे राहील.